- धनंजय चौधरी
Showing posts with label भावना. Show all posts
Showing posts with label भावना. Show all posts
Friday, 18 September 2020
Tuesday, 23 June 2020
तू खूप छान दिसतेस
Labels:
Image,
कविता,
चांदणी,
चित्र कविता,
धनंजय चौधरी,
भावना,
माधुर्य,
रुपवती,
शितल,
सौंदर्य
Thursday, 14 February 2019
वादा रहा
यह वादा रहा मेरा खुदसे कि
ना कोसूंगा में नसीब को
ना रोतलू बनूंगा और
ना ही रोकूंगा अपने प्रयास को।
यह वादा रहा मेरा आपसे कि
ना दुखाऊंगा में बातों से
ना तुम्हें रोने दूंगा और
ना ही टोकूंगा आपके सपनों को।
यह वादा रहा मेरा दोनोसे की
ना हम हारेंगे समाज से
ना साथ छोडूंगा और
ना ही भूलूंगा हमारे वादोंको।
- धनंजय चौधरी
Labels:
Hindi Poem,
sapana,
कविता,
दिल,
दिल चाहता है,
धनंजय चौधरी,
नशीब,
प्यार,
भावना,
वादा,
हिंदी कविता
Tuesday, 29 January 2019
प्रेम आणि आठवण
Sunday, 14 August 2016
खरं सांगू
खरं सांगू..
खरं सांगू..
हल्ली मला सुचतच नाही काही
प्रेमळ अथवा तत्सम काही
स्फुरतच नाही कसलाच विषय
अथवा विरहाच्या ओळी
तसा आळस वैगेरे आलेला नाही काही
आणि वैराग्य वैगेरे तर नाहीच नाही
भटकंती थांबलिये अथवा
हरवलिये नजर शोधाची
सौंदर्य शोधणारी भूक शमली असावी
उगाच नाही मन आता रमतं तिच्या विचारांमधे
आणि हसत असतं अथवा रमत असतं
तिच्या आठवणी आठवूनी
शब्दांची गुंफण गुंफतच नाही
कितीही केला प्रयत्न तरी "ती"
जातच नाही विचारचक्रातून
अथवा स्वपनातून, प्रत्येक सांयकाळी
असा एकही क्षण तिच्याशिवाय जात नाही
कारण असतेच ती अणू-अणूमधे
अथवा समोरच्या आरशामधे दिसणार्या
प्रतिबिंबात नेहमीसारखी..खरीखूरी
वाटते आता ऐकूया मनाचे ह्यावेळी
विचारांपेक्षा करूया मनाला "follow"
अथवा घेवूयात ध्यास
प्रीत मिळवण्यासाठी
खरं सांगू..
ह्या भावना आहेत की फक्त शब्द,
माहित नाही
स्वप्न आहे की ध्यास
हे देखील अजून उलगडलेलं नाही
असेल का प्रीत अथवा चाहूल
तिच्या मनातदेखील माझ्यासारखी...
खरं सांगू..
माहित नाही..
- धनंजय चौधरी
खरं सांगू..
हल्ली मला सुचतच नाही काही
प्रेमळ अथवा तत्सम काही
स्फुरतच नाही कसलाच विषय
अथवा विरहाच्या ओळी
तसा आळस वैगेरे आलेला नाही काही
आणि वैराग्य वैगेरे तर नाहीच नाही
भटकंती थांबलिये अथवा
हरवलिये नजर शोधाची
सौंदर्य शोधणारी भूक शमली असावी
उगाच नाही मन आता रमतं तिच्या विचारांमधे
आणि हसत असतं अथवा रमत असतं
तिच्या आठवणी आठवूनी
शब्दांची गुंफण गुंफतच नाही
कितीही केला प्रयत्न तरी "ती"
जातच नाही विचारचक्रातून
अथवा स्वपनातून, प्रत्येक सांयकाळी
असा एकही क्षण तिच्याशिवाय जात नाही
कारण असतेच ती अणू-अणूमधे
अथवा समोरच्या आरशामधे दिसणार्या
प्रतिबिंबात नेहमीसारखी..खरीखूरी
वाटते आता ऐकूया मनाचे ह्यावेळी
विचारांपेक्षा करूया मनाला "follow"
अथवा घेवूयात ध्यास
प्रीत मिळवण्यासाठी
खरं सांगू..
ह्या भावना आहेत की फक्त शब्द,
माहित नाही
स्वप्न आहे की ध्यास
हे देखील अजून उलगडलेलं नाही
असेल का प्रीत अथवा चाहूल
तिच्या मनातदेखील माझ्यासारखी...
खरं सांगू..
माहित नाही..- धनंजय चौधरी
Tuesday, 5 July 2016
Sunday, 26 July 2015
येशील ना ग परतून
पावसाचे आपल बरे
ढ्गातुन येऊन सुखवायचे
आठवणींचे तसे नव्हे
त्याचे काम मनाला दु:खवायचे
पाउस येऊन गेल्यावर
बाग प्रसन्न होते
तुझी आठवण आल्यावर
मन माझे खिन्न होते
जालीम आजारावर
जालीम औषध असते
जालीम जखमा मनावर,
एकही उपाय का नसते(?)
आठवण झाली देवदासची
पण तुला राग आहे व्यसनांची
सख्य करून त्याच्याशी
माझी नाही इच्छा तुला दुखवायची
विचारंती ‘विचार’ आला तुझा
तू सुद्धा विसरली नसशील मला!
आरशात जेव्हा शृंगार
करून तू पाहत असशिल
माझ्या शब्दांची नक्की
तू आठवण काढत असशिल
एकांतात तुझ्या मनात
‘घर’ मी करत असेल
आसपासच्या गर्दीत नजर
तुझी मलाच शोधत असेल
फुलांचा सुहास घेताना
डोळे तुझे आपसूक बंद होत असेल
फूल तुला देत असतानाचा
मीच तुला आठवत असेल
आठवणीत माझ्या जाशील तू हरवून
अन् ओल्या डोळ्यांनी
येशील तू परतून!
Labels:
Marathi Poem,
Prem,
आठवण,
एकांत,
कविता,
धनंजय चौधरी,
पाउस,
भावना,
शब्द,
शृंगार
Subscribe to:
Posts (Atom)




